जनतेच्या आरोग्यासाठी शासनाचा महत्त्वाचा निर्णय: ६ किमोथेरपी सेंटर आणि आरोग्य सुविधांचा लोकार्पण सोहळा संपन्न Maharashtra Arogya Yojana
Maharashtra Arogya Yojana : शासन सर्वसामान्य जनतेसाठी कार्यरत असून, ‘रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा’ या तत्त्वावर चालणारे आहे. लोकांच्या सुदृढ आरोग्यासाठी शासन विविध योजना राबवत आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ठाणे येथे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने ६ डे-केअर किमोथेरपी … Read more